Popular Posts

Monday, July 17, 2017

छत्रपती शिवाजी महाराज...



@@!!""जर "शिवाजी" हा इंग्लंडमध्ये जन्माला आला असता तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते""!!@@
(लॉर्ड माउंटबँटन,इंग्लंड)!!

@@!!""भारताला जर स्वातंत्र्य मिळवुन दयायचं असेन तर एकच पर्याय आहे---शिवाजी""!!@@ (नेताजी सुभाषचंद्र बोस)

@@!!""नेताजी तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या 'हिटलर'ची गरज नाहीए तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी च्या इतिहासाची गरज आहे""!!@@
(अँडॉल्फ हिटलर)

@@!!""शिवाजी हे फक्त नाव नाहीतर शिवाजी ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो""!@@
(स्वामी विवेकानंद)

@@!!"" जर शिवाजी आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास 'सुर्य' संबोधले असते""!!@@
(बराक ओबामा,अमेरिका)

@@!!" जर शिवाजी महाराज अजुन १० वर्षे जगले असते तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता"!@@
(इंग्रज गव्हर्नर)

@@!!"" काबुलपासुन कंदहारपर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली.इराक,इराण,तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं पण हिंदोस्थानात मात्र आम्हाला "शिवाजी" ने रोखलं! सर्व शक्ती मी शिवाजीचा पराभव करायला खर्च केली पण शिवाजी काही माझ्या हाती नाही आला!
या अल्लाह!! दुश्मन दिया भी तो कौण दिया?
 "सिवा भोसला"जैसा दिया.
अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है""!!@@
(छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने नमाज पढताना काढलेले उदगार,संदर्भ-खाफिखानाची बखर)

@@!!"" उस दिन सिवा भोसला ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा.
मै अब निंद मे भी सिवा भोसला से मिलना नही चाहता""!!@@
(शाहीस्तेखान,संदर्भ- खाफिखानाची बखर)

@@!!"" क्या उस गद्दारे दख्खनसे "सिवा" नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है इस दरबार में.लानत है ऐसी मर्दानगी पे""!!@@
(बडी बेगम अलि आदिलशाह)

@@!!"" Shivaji,The King of India"!!@@
(London Gadget-१७ व्या शतकातलं युरोप खंडातील Top वर्तमानपत्र)

वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो,जागतिक दर्जाचे योद्दे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच!!!
महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय बाकि सर्वजण हे परकिय सरदार आणी त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते!!

ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणी त्याच्या मनात शिवाजी या नावाचा खौफ निर्माण केला तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता तर तो "अबू तालिबानचा नवाब होता,तुर्कस्तानचा नवाब होता!! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता.त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता.
पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणी काही कळायच्या आत पसार झाले! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी या नावाची इतकि भिती घेतली कि शिवाजीला आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाहीए असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता!!

तो बेहलोलखान पठाण,सिकंदर पठाण,चिडरखाण पठाण इ.ज्यांना महाराजांनी रणांगणावर धु दु धुतलं हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते!!

दिलेरखान पठाण!! मंगोलियन सरदार,मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा!
महाराजांनी याचा पराभव केला!!

सिध्दी जौहर,सिध्दी सलाबत खान हे इराणी होते,इराणचे शुर सरदार होते! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं!!

उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला,तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता म्हणजे आत्ताच्या रशियाचा!! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली.कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव!!(१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणी या ३०,००० पैकि एकही जिवंत राहीला नाही आणी १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही)

१७व्या शतकात युरोप खंडित "लंडन गँझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं.जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर पहिली बातमी छापली आणी त्यात महाराजांचा Shivaji,The King of India असा उल्लेख केला!!

व्हिएतनाम या छोट्याशा राष्ट्राने (पुण्याएवढया) बलाढय अमेरिकेवर विजय मिळविला कारण "शिवाजी"!! तर व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्षांनी (नाव आठवत नाहीए) त्यांच्या समाधीखाली असं लिहीलंय कि," शिवाजी महाराजांचा एक मावळा इथे विश्रांती घेतोय)!

औरंगजेबाने ऐन उमेदीची २७ वर्षे महाराष्ट्रात वाया घालवली.होय! वायाच घालवली कारण त्याने २७ वर्षे मराठयांशी निकराची झुंज दिली पण १ इंच महाराष्ट्राची भुमी तो जिंकु शकला नाही,कदाचित ही २७ वर्षे त्याने दुस-या प्रदेशांवर घालवली असती तर तो अर्ध्या पृथ्वीचा तो अधिपति झाला असता इतक्या बलाढय फौजेचा तो बादशाह होता!!

मग सांगा का छत्रपति शिवराय आंतरराष्ट्रीय स्तरावरील योद्दे नव्हते!
नक्किच महाराज हे जागतिक दर्जाचे सेनानी होते हे यावरुन सिध्द होतंय!!
पण दुर्देव अख्या जगाला माहीती आहे महाराज काय होते ते पण भारतातील जनतेलाच माहीती नाही कारण तसं असतं तर महाराजांना आम्ही जाती आणी धर्माच्या बंधनात अडकवुन मर्यादित ठेवलं नसतं!!!!!
पण आता हिथुन पुढे ही चुक करायची नाही तर महाराजांचा उल्लेख करताना फक्त मराठयांचा राजा असं न करता "हिंदुस्थानचा सम्राट,शहेनशाह-ए-हिंदुस्थान,भारताचा राजा" अशिच करावी ही विनंती कारण आपल्याला महाराजांना जागतिक स्तरावर न्यायचंय.!!

🙏जय जिजाऊ🙏जय शिवराय🙏

(स्त्रोत : whatsup)

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...